देशातील एकूण परिस्थिती बघितल्यासा नेमकं काय घडत आहे तेच कळत नाही.
देशातील सर्वात मोठा उत्पादक घटक शेतकऱ्यांच्या बाबतीत न्याय देणारे नेमकं कोण हे
कळत नाही. आज शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे त्यात महाराष्ट्रात
कमी पाउस पडल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात प्रंचड भयंकर परिस्थिती निर्माण होईल.
सध्या काही प्रमाणांत त्याची चाहूल सुरु झाली आहे. या सर्व परिस्थिती मध्ये शासन व
प्रशासकीय व्यवस्था कुठल्याही गांभीर्याने काही नियोजन करतांना दिसत नाही. ग्रामीण
भागातील मोठ्या प्रमाणांत स्थलांतर हे शहरात होईल आणि शहरातील जन जीवन विस्कळीत
होईल हे चित्र येणाऱ्या काही दिवसात दिसेल. समाजातील मुख्य घटक शेतकरी यांच्या
टाळूवरील लोणी खाणारे नेमके किती आहे. आज प्रत्येकजण शेतकऱ्यांच्या कैवारी झालेला
दिसतो. शेतकरीच्या नावाने काही लोक स्वताचे राजकीय स्वार्थ साधणारे देखील आहे. मुळात
शेती व शेतकरी यांच्या साठी सर्वात मोठे कार्य कोणी केले असेल तर स्व. शरद जोशी
साहेबांनी त्यांनी खरी शेतीतील व शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन त्यादृष्टीने काम
केले. आज जो उठेल तो शेतकरी संघटना चालवत आहे. शेतकरी म्हणून प्रत्येकाच्या हतातील
बाहुले बनलं आहे. स्व शरद जोशी साहेबांनी कधी अनुदान किंवा शेती मालाला भाव द्या हे
मागितले नाही तर त्यांनी शेतीतील खुले स्वातंत्र्य शेतकऱ्यास द्यावे ही मूळ मागणी
होती.
आज स्व. शरद जोशी यांच्या तालमीत शिकवून मोठे जेष्ठ झालेले नेते
प्रत्येकाची शेतकरी संघटना काढून काम करत आहे. ह्या प्रत्येकांच्या शेतकरी
संघटनेचे नाव छोटे आणि शेतकरी संघटना नाव मोठे ज्या महान नेत्याने स्वताच्या
मनगटातील ताकदीवर विदेश सोडून देशातील लाखो शेतकऱ्यांच्या बुलंद आवाज बनतो आणि
“शेतकरी संघटना” हे नाव देशाला शेतकऱ्यांची ताकद दाखवतो. आज शेतकरी नेते हे स्वताच्या
मनगटातील ताकदीवर नाहीतर पुण्याईवर काम करत आहे. ज्या शेतकरी संघटना आहे त्या नेत्यांचे कार्य कमी असे माझे अजिबात म्हणणे नाही. शेतकऱ्यांच्या नावाने संघटना
चालवत आहे तर स्वताचे असे नाव मोठे करा कळू द्या नेमक आपले कार्य काय सुरु आहे.
स्व शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना आजही कार्य करत आहे. मा. अनिलजी घनवट
त्यांचे अध्यक्ष आहे. ही खरी संघटना शेतकरी बांधवानी ओळखली पाहिजे. खऱ्या अर्थाने
शेतकरी बांधवास न्याय कोण देऊ शकेल तर स्व शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना होय.
शेतकरी म्हणजे
राजकारणातील मुख्य केंद्र बिंदू आहे त्यांच्या शिवाय राजकारण होऊच शकत नाही यांची
जाणीव प्रत्येकाला आहे. त्यामुळेच आज प्रत्येक संघटना शेतकरी व शेती प्रश्नांना
बाबत बोलून स्वताचे राजकीय भांडवल करत आहे. ह्याचे काही उदाहरण आपणास माहिती देखील
आहे. एकीकडे फक्त उसाचे आंदोलन करून मी शेतकरी नेता म्हणणारे तुरडाळ व सोयाबीन
पिकांबाबत मुग गिळून शांत बसतात. जिथे मलिदा मोठा असतो तिथे आवज वर चढतो हे समजून
घेतले पाहिजे. मागे नाशिक येथून मुंबई येथे निघालेले लॉंग मार्च यामध्ये मूळ मागणी
होती शेत जमिनीवरील हक्क काय झाले विचारले कधी हक्क मिळाले का? शेतकऱ्यांना हमीभाव
व अनुदान हे गुलाम बनवणारे आहे. शेतकरी नेते व संघटना चालवणारे त्यांना शेतकऱ्यान
गुलामीत ठेवायचे आहे. खरे तर शेतकरी बांधवास शेतीतील स्वातंत्र्य आहे का? हे
शेतकरी संघटना चालवणारे यांना माहिती नसेल का? शेती मालावर भाव ठरवण्याचा अधिकार
कोणाला असला पाहिजे हे कळत नसेल का? उद्योजकांन तयार केलेल्या मालाचा भाव उद्योजक
ठरवत असेल तर शेतकऱ्याने स्वताच्या मालाचा भाव का ठरवू नये. आपले शेतकरी नेते भाव
कोणाकडे मागत आहे सरकार कडे उद्योजक भाव सरकार कडे नाही मागत हे साधे गणित कळत
नसेल का? कळत असेल तर ते मग आवश्यक वस्तू कायदा रद्द करण्याबाबत का नाही बोलत.
मुळात ज्या संघटना स्वताचे नाव लहान आणि शेतकरी संघटना हे मोठे असे दाखवता त्यांना
शेतकरी व शेतीला कधी चांगले दिवस दाखवयाचे हा हेतूच नसतो त्यांना फक्त त्यांचे
दुकान शेतकरीच्या नावाने कसे चालेले हे फक्त बघायचे असते.
शेतकऱ्यांचे खरे दुखणे हे कायद्या मध्ये आहे. शेतकरी विरोधी कायदे
हे शेतकऱ्यांचे जीव घेत आहे. स्व. शरद जोशी साहेबांनी भारतीय संविधानातील परिशिष्ट ९ बाबत अनेक वेळा
बोलले ते रद्द व्हावे पण त्यांच्या नावाचे भांडवल करून एवढ्या वर्ष वेगवेळ्या शेतकरी
संघटना चालवणारे यांना हे लक्षात आले नाही का? का त्यांना ते करायचे नव्हते.
आपल्या नेत्यांचे राहिले कार्य पूर्ण करण्यासाठी देखील ह्या लोकांना निष्ठा नसेल
तर ते शेतकरी बांधवाच्या प्रश्ना बाबत काय निष्ठेने काम करत असतील हा प्रश्न
देशातील प्रत्येक शेतकर्यांनी विचारला पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांच्या
पायातील बेड्या आहे ते काढणे हे काम प्रत्येकाचे आहे. शेती व शेतकरी यांच्या सोबत
राहून नवनवीन संघटना उगम घेत आहे आणि कोणी मुंबई ते कोणी दिल्ली मोर्चे काढत आहे.
ह्यामध्ये मरतो तो फक्त शेतकरी. मुळात काही गरज नाही मोर्चे काढून प्रश्न सोडवण्याची तर गरज
आहे ती न्यायालयीन लढाईची तिथे न्याय मागणे गरजेचे आहे. सरकार फक्त आश्वासन देऊन
मोकळे करेल किंवा एखादी समिती गढीत करेल यापलीकडे काय करू शकणार हे समजून घेतले
पाहिजे. त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करा ह्यासाठी न्यायलयीन लढाई करून आणि
शेतकर्यांना शेती करण्यासाठीचे खुले स्वातंत्र्य द्या.
कायदे रद्द करणे गरजेचे का? ह्यासाठी शेतकरी विरोधी कायदे
पुस्तिका आवर्जून वाचा मग लक्षात येईल की शेतकर्यांना स्वातंत्र्य नाकारले आहे.
भारतीय संविधानात बदल करून शेतकर्यांचे हक्क हिरावून घेतले आणि त्यांच्या वर
“न्यायबंदी” लादण्यात आली. याबाबत शेतकर्यांच्या नावाने काम करणारे कोणी फारसे
बोलत नाही कारण न्यायबंदी उठल्यावर ह्यांचे प्रत्येकाचे दुकान बंद होतील म्हणून
कुठलीच शेतकरी संघटना यावर बोलत नाही. शेतकर्यांनी विचारले पाहिजे आमच्यावरील
न्यायबंदी उठवण्यासाठी तुमच्या शेतकरी संघटने कडे काय कार्यक्रम आहे. आज ज्या
शेतकरी संघटना आहे ते फक्त सरकार कडे भिक मागण्याचे काम करत आहे. शेतीला अनुदान
द्या, कर्जमाफी द्या आणि हमीभाव द्या बर हे प्रत्येक वेळी देणे शक्य नाही हे
लक्षात येत नसेल का? तरी त्याचं मुद्द्यावर शेतकर्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग
पाडतात आणि शेतकरी आपला काही तरी पदरात मिळेल म्हणून रस्त्यावर उतरत असतो आणि
त्याच्या टाळूवरील लोणी खाण्यास माकडे तयार असतात.
आज शेतकर्यांना साठी
खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम किसानपुत्र आंदोलन करत आहे. शेतकर्यांना
भिक नको त्यांना त्यांचे स्वातंत्र्य द्या. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा हा एकमेक
एक कलमी कार्यक्रम घेऊन न्यायलयीन लढाई देत आहे. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही
तर शेतकरी पुत्रांची चळवळ आहे. आपल्या बापाने केलेल्या कष्टाचे ऋण फेडण्याचे काम
किसानपुत्र आंदोलनात होत आहे. त्यामुळे शहरात गेलेल्या शेतकरी पुत्रानो काही करयचे
असेल आपल्या बापासाठी तर इतर संघटनेच्या मार्गी न लागतात शेतकरी च्या
स्वातंत्र्यसाठी कार्य करा आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लढा द्या.
मयुर बाळकृष्ण बागुल,
पुणे
भ्रमणध्वनी – ९०९६२१०६६९
#dimeapp A wonderful caring gesture from the company which cares for its employees as a family...
ReplyDeleteThank you #dimeappWe at the dimeapp stadium care for all our players. And even in these trying times, we look out for each one of our superstar teammates, where we are needed the most.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeapp.in11IPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!With this amazing recognition of our great culture, we look forward to the our biggest #dimeapp.in11IPL this year. And we welcome superstars across India to join us in our amazing journey forward.
Try out with our #dimeapp.inTeam on apply.dimeapp.insports.co.in.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!